Wednesday, December 20, 2023

पंडित प्रदीप मिश्रा यांचा ठाम विश्वास मनुष्याचे कर्म चांगले असेल तर नशीब नक्कीच बदलते



 

अमरावती : कर्म चांगले असेल तर नशीब नक्कीच बदलते. पण आपला विश्वास पक्का असला पाहिजे. त्यामुळे चांगले कर्म करा, पराभव कदापीही होणार नाही, असा ठाम विश्वास आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी सोमवारी येथे केले.

येथील हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट आणि खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने १६ ते २० डिसेंबर या दरम्यान नजीकच्या हनुमान गढी येथे आयोजित शिव महापुराण कथा प्रवचन करताना ते भाविकांशी थेट संवाद साधत होते. बडनेरा येथील अनिल जगताप नामक भाविकाने पंडित मिश्रा यांना माणसाचं नशीब बदलते का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा कर्म चांगले असेल तर नशीब बदलते. पण आपला त्यावर विश्वास पक्का असला पाहिजे. विश्वास हाच सर्वात मोठा वृक्ष असल्याची पुष्टीही पंडित प्रदीप मिश्रा यांनी जोडली. हनुमान चालिसा पठण केले म्हणून प्राचीन काळात तुलसीदास जेलमध्ये गेले आजच्या युगात राणा दाम्पत्यांना जेलमध्ये टाकले. पण घाबरू नका, 'महादेव का महाकाल' सोबत असल्यास कोणी काहीही वाकडं करू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भ्रमात राहू नका, साधुसंत हे चमत्कार नव्हे तर प्रवचन करतात. त्यामुळे कर्मासंग जिद्द, चिकाटी असेल तर परमात्मा मिळतो, असे पंडित मिश्रा म्हणाले. दरम्यान खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया आदींनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतले.



published by_harish mohan rathi_amravati city news


गुरुदेवनगर, शेंदोळा खुर्दला - एकाच रात्री चार घरफोड्या - कुलूपबंद घरांवर चोरट्यांची वक्रनजर

amravaticitynews.com


तिवसा : थंडीत ग्रामीण भागातील परिसरात लवकरच शांतता पसरते. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना टार्गेट करणे सुरू केले आहे. तिवसा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुरुदेवनगर व शेंदोळा खुर्द येथे एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याची घटना रविवारी - उघडकीस आली. विशेष म्हणजे चारही घरातील सदस्य बाहेरगावी असल्याने दिवसा रेकी करून मध्यरात्री ही कुलूपबंद घरे फोडण्यात आली आहे.

गुरुदेवनगर येथील नरेंद्र कर्डिले हे - उपचारासाठी बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. तसेच व्ही. टी. - इंगळे यांचे घर फोडण्याचा प्रयत्न - केला असता शेजाऱ्यांच्या सतर्कतेने - चोरट्यांचा डाव फसला.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

-

भाडेकरूसंबंधी आवश्यक माहिती ठेवा

अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश न देता वैयवित्तक माहिती देऊ नये, तसेच बाहेरगावी जातांना शेजारच्यांना कल्पना द्यावी. ग्रामीण भागातही खासगी तसेच शासकीय नोकरीत समाविष्ट असलेल्या भाडेकरूंची संख्या भरपूर आहे. तेव्हा घरमालकांनी भाडेकरूसंबंधी माहिती, त्यांचे ओळखपत्र, आधार कार्ड आदींचा तपशील संग्रहित ठेवावा, असे आवाहन तिवसा पोलिसांकडून करण्यात आले.

शेंदोळा खुर्दला येथील धीरज हरिश्चंद्र खैर यांचे घरातील रोख पस्तीस हजार रुपये व विठ्ठल उमप यांची दुचाकी गायब करून अज्ञातांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले 

Labels: , , ,

अडीच हजार अंगणवाडी केंद्रांना अद्यापही कुलूप अंगणवाडी सेविकांच्या संपाचा फटका



अमरावती : मानधन वाढीसह इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील २३१३ अंगणवाडी सेविका व २३१३ मदतनीस, तसेच १४७ मिनी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून, पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील २५०० अंगणवाड्यांना 'टाळे' लागले आहे.

परिणामी, मुलांचा पोषण आहार, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे काढण्यात आले, तसेच आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, शासन व प्रशासन पातळीवरून मागण्या मान्य होत नसल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यात अंगणावीडी सेविका, मिनी अंगणवाडी व सेविका, मदतनीस आदी सहभागी झाल्या आहेत. अंगणवाडी केंद्रात बालके पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे घेतात; परंतु अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पुकारलेल्या संपामुळे या सर्व अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. अंगणवाडीतून बालकांच्या कुपोषण मुक्तीसह त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, गरोदर माता, स्तनदा मातांना पोषण आहार देण्याचे काम केले जाते. ही सर्व कामे ठप्प झाली आहेत.


या आहेत मागण्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, अंगणवाडी कर्मचऱ्यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्या, आहाराचा दर वाढून द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात.

अंगणवाडी सेविका, मदतनीस अनेक अडचणींचा सामना करत आहेत. आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

-महेश जाधव,जिल्हाध्यक्ष अंगणवाडी बालकवाडी कर्मचारी युनियन



Labels: , ,

Tuesday, December 19, 2023

विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले

 


AMRAVATI CITY NEWS BREAKING
विदर्भ महाविद्यालय परिसरातून पकडलेल्या बिबट्याला आता त्याचे नैसर्गिक अधिवसात सोडून देण्यात आले


The leopard caught from the Vidarbha college premises has now been released in its natural habitat

Labels: , , ,

जितकी पाऊले चालले, तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल ! पं. मिश्रा यांनी दाखवला भक्तिमार्ग ; शिव महापुराणाचा दाखला




अमरावती दि. 19 : अमरावतीच्या श्री हनुमान गढी येथे आयोजीत पं. प्रदीप मिश्रा यांच्या अंबा अंबेश्वर शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पं. मिश्रा यांनी शिव महापुराणाचे दाखले देत भक्तांना भक्तिमार्ग दाखवला. या कथेसाठी दूर-दुरून पायी चालत आलेल्या भक्तांना ते कथास्थळ पर्यंत जितकी पाऊले चालत आले आहेत त्यांना तितक्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळेल असे त्यांनी सांगिले. शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करण्यासाठी तुम्ही आपल्या घरापासून शिव मंदिरापर्यंत जितकी पावले चालत जाल भगवान शिवही तुमच्या तितकेच जवळ येतील असे पं. मिश्रा यांनी सांगितले. श्री हनुमान गढी येथे आयोजीत या शिवमहापुराण कथेला उसळलेल्या लाखो भक्तांच्या गर्दीमुळे आज पर्यंतच्या गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

amravaticitynews.com


आज-काल माणुसकी हि शेअर मार्केट प्रमाणे खाली येत आहे. उंच आकाशात भरारी घेणे हा गुण निसर्गात वावरणाऱ्या पक्ष्यांचा आहे तर दुसरीकडे भरारी घेणाऱ्याला खाली खेचण्याचा गुण माणूस या जातीने विकसित केला आहे. माणूस हा माणसाचे जीवन जगणेच विसरत चालला आहे. परंतु कुठलीच जादूची छडी किंवा कोणतेच महाराज धनवर्षा करू शकत नाहीत. प्रत्येकाला आप-आपले भोग स्वतःच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे दुःख तुमचे तर तुम्हालाच शिवलिंगावर एक लोटा जल अर्पित करावे लागेल. असे पं. प्रदीप मिश्रा म्हणाले. सनातन धर्म,संस्कृती,हिंदू धर्म रूढी व परंपरा हेच वैश्विक सत्य असून,भक्ती शक्ती चा अनोखा संगम हा केवळ आपल्या धर्मातच बघायला मिळते. भगवान शिव हे देवाधिदेव महादेव असून भक्तांच्या संकट निवारणासाठी शिवआराधना हा अत्यंत सहज सोपा व सरळ मार्ग असून एक लोटा जल हर समस्या का हल हा मूलमंत्र प्रत्येक धर्मप्रेमी व सनातनी भक्ताने अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या प्रवचनातून केले. दुसऱ्या दिवशीच्या या शिवमहापुराण कथेचा समारोप लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत महिला सफाई कर्मचारी, स्वच्छता दुत व खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, माजी आमदार दिलीप सानंदा, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांचे हस्ते आरती करून झाला.
राजसत्तेला ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच

राजसत्तेला वेळो-वेळी ज्ञान देणे हे संतांचे कर्तव्यच होय. राजसत्तेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा-तेव्हा अनेक संत, तपस्वी आदींनी राजसत्तेला सावरण्याचे, राजसत्तेची ताकद वाढवण्याचे काम केले आहे. शास्त्रातही याचे कित्येक प्रमाण आहेत. आणि आज राजसत्तेला संतांच्या ज्ञानाची व पाठबळाची नितांत गरज असल्याचे पं. मिश्रा यांनी सांगितले.
मला तपोवनेश्वर घेऊन चला

अंबानगरी अमरावतीच्या पावन भूमीत आल्याचे सौभाग्य लाभले हे माझे भाग्य आहे. या पावन भूमीतील तपोवनेश्वर येथे महान तपस्वी संघऋषी यांची शिव आराधना भूमी आहे. मी सर्वत्र भ्रमण केले परंतु आजपर्यंत कधीच तपोवनेश्वर येथे जाण्याचा योग आला नाही. परंतु आता मला तपोवनेश्वरला घेऊन चला अशी जाहीर ईच्छा पं. प्रदीप मिश्रा यांनी व्यक्त केली. यावेळी खा. नवनीत राणा यांनी श्री हनुमान गढी हि तपोवनेश्वर पासून दूर नसल्याचे सांगून त्यांची तपोवनेश्वर दर्शनाची ईच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली

शनिवारी शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची उसळलेली अलोट गर्दी बघता आयोजकांनी रात्रीच अतिरिक्त पेंडॉल, आसन व्यवस्था उभी केली. परंतु रविवारीही उसळलेल्या लाखोंच्या गर्दीपुठे आयोजकांची अतिरिक्त व्यवस्थाही अपुरी पडली. या संपूर्ण परिसरात जिथवर नजर जाईल तिथवर सगळीकडे जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, बाल-गोपाल,आबाल-वृध्द शिवभक्तच नजरेस पडत होते.
प्रशासनाने व्यवस्था व सुविधा वाढवावी, नागरिकांनीही द्यावी वाहन सेवा
पं. प्रदीप मिश्रा यांनी कथेला उसळनारी गर्दी, शहरापासून दूर असलेले आयोजन स्थळ बघता भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाला येथील सुविधा व सुविधा वाढवण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे कथेला येणाऱ्यांनी व विशेषतः युवकांनीही रस्त्याने पायी येणाऱ्या भाविकांना आप-आपल्या वाहनावर बसवून कथास्थळापर्यंत आणण्याची सेवा देण्याचे जाहीर आवाहन केले.

Labels: , ,

दोन बिबटयाच्या झुंझीत एकाचा मृत्यू !विद्यापीठ परिसरात सापडला मृतदेह


amravaticitynews.com


अमरावती दि. 19 : शनिवारी रात्री विद्यापीठ परिसरातील टेकडीजवळ दोन बिबट आपसात भिडले. या झुंझीत एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. विद्यापीठ-मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोल पंप समोरील टेकडी परिसरात मृत बिबट्याचा मृतदेह सापडला. घटनेच्या सूचनेवरून वन विभागाच्या पथकाने मृत नर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आले. मृतक बिबट्या हा भानखेडा परिसरातील असून तो विद्यापीठ परिसरात शिरल्याने विद्यापीठ परिसरातील नर बिबट्याने त्याचेवर हल्ला केला. यातच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. असा अहवाल वन विभागाने नोंदवला आहे. गेल्या काही महिन्यातील विविध घटनेत आतापर्यंत ७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या माहितीनुसार विद्यापीठ परिसरात एक बिबट्याचा मृतदेह दिसून आल्याची माहिती रविवारी सकाळी साडेदहा वाजता वनविभागाला मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बिट, वनखंड 07 मधील मार्डी रोड वरील राजुरा पेट्रोलपंप समोरील टेकडी परिसरात डांबरी रस्ता पासून अंदाजे 100 ते 150 मीटर अंतरावर बिबट (नर) मृत अवस्थेत दिसुन आला. तेथून ५० फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसले. मृत बिबटची प्राथमिक पाहणी केली असता त्याचे डोक्यावर ओरखडे, जिभ दातामध्ये दबलेली तसेच पंज्यावर व चेहऱ्यावर नखाने ओरडलाच्या खुणा दिसून आल्या. पशुचन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. ए. जे. मोहोड, पशुधन विकास अधिकारी (शल्य चिकत्सालय) डॉ. सागर ठोसर यांनी त्या नरबिबट मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्या बिबट्याच्या डोक्याच्या आतील भागात जखम झाल्याने त्याचे मेंदूत अतीरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बांबू गार्डन परिसरात वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचेवर दाहसंस्कार करण्यात आला.
वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्रच सुरु
गेल्या काही महिन्यापासून शहरात वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाले आहे. काही दिवसाआधीच एक बिबट ठार झाला, काल-परवा छत्री तलाव-भानखेडा मार्गावर एक रानमांजर गाडीखाली आल्याने चिरडल्या गेले तोच आता रविवारी सकाळी आणखी एका बिबट्याचा मृतदेह सापडला. अमरावती जिल्ह्यातील दुसरा क्रमांकाचे वनक्षेत्र असलेल्या पोहरा-मालखेड जंगलात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना त्यांचा हक्काचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊन जीव गमवावा लागत आहे. वन्य प्राण्यांच्या या मृत्यू सत्रासाठी येथील निंद्रिस्त्र प्रशाषणच जवाबदार असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी निलेश कांचनपुरे यांनी केला आहे.
आणखी किती वन्यजीवांचे बळी घेणार ?
अमरावती शहरालगत असलेल्या वडाळी, पोहरा, मालखेड या प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीचे वन्यप्राणी आढळून येत असून हे जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून शासन दरबारी याची नोंद आहे परंतु गेल्या काही दिवसात या ठिकाणी स्थानिक राजकीय लोकांनी उच्छाद मांडल्यामुळे व विकाऊ वन अधिकाऱ्यांमुळे सदर जंगल सद्यस्थितीत स्मशान बनण्याच्या मार्गांवर असल्याचे दिसून येत आहे. जिथे सामान्य नागरिकांना एक झाड तोडल्यास शिक्षा होते त्याठिकाणी वन अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर हजारो हेक्टर जंगल विनापरवानगी नष्ट करण्यात येत आहे. यामुळे येथील वन्यप्राणी विस्थापित होत असून गेल्या वर्षभरात 7 बिबट्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे व अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. एकीकडे शासन हेच प्राणी वाचविण्याकरिता करोडो रुपये खर्च करीत असल्याचे भासवीत असतांना केवळ पक्षाचे आमदार, खासदार व ताटाखालचे मांजर असलेले अधिकारी आहेत म्हणून कार्यवाही करणार नाही ही भूमिका जर शासनाची असेल तर सामान्य जनतेला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल व यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागेल अशी भूमिका वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी विषद केली


One died in a fight between two leopards! The body was found in the university premises
All

Labels: , , ,

अयोध्येचे स्वामी सत्येंद्र व हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज मंगळवारी अमरावतीत !



अमरावती दि. 19 : श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील बाबरी पतन ते भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिर निर्माण या सर्व घडामोडींचे गेल्या 35 वर्षापासून अग्रणी शिलेदार असलेले स्वामी सत्येंद्रजी तसेच हनुमान गढी अयोध्याचे मुख्य महंत राजू दास महाराज हे मंगळवारी (ता.१९) अमरावतीत येत असून ते श्री हनुमान गढी अमरावती येथे हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजक आ.रवी राणा, खा. नवनीत राणा यांनी सांगितले.


श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्ला चे भव्य दिव्य मंदिर व्हावे यासाठी सदा अग्रसर असणारे स्वामी सत्येंद्रजी हे कट्टर हिंदुत्ववादी असून गेल्या 35 वर्षा पासून यासाठी कठीण संघर्ष त्यांनी केला आहे. बाबरी पतन,एका छोट्या तबुंत असलेली प्रभू श्री रामाची मूर्ती ते दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिराचे उद्घाटन यासाठी जे मोजके शिलेदार आहेत त्यापैकी एक स्वामी सत्येंद्रजी आहेत. तसेच महंत राजुदास महाराज हे हनुमान गढी अयोध्या चे मुख्य महंत असून त्यांनीच हनुमान गढी अमरावती येथे स्थापित होणाऱ्या 111 फूट उंच हनुमान मूर्ती स्थापनेसाठी श्री राम जन्मभूमी तसेच हनुमान गढी अयोध्या येथील पवित्र मातीचे कलश आमदार रवी राणा यांना सुपूर्द केले होते. मंगळवारी अमरावतीच्या हनुमान गढी येथे सुरु पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महापुरान कथेदरम्यान स्वामी सत्येंद्र व महंत राजूदास महाराज यांच्या दर्शनाचा लाभ लाखो भक्तांना घेता येईल असे आमदार रवी राणा,खासदार नवनीत राणा यांनी कळविले आहे.

 

Labels: , , , ,

फोनपे'त पैसे नव्हते म्हणून १५ ग्रॅमची चेन हिसकावली





अमरावती : एका तरुणाला धाक दाखवून त्याच्या फोन पे अकाउंटमध्ये पैसे नसल्याने त्याच्याकडील १५ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली. १६ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास संविधान चौकात ही घटना घडली, निखिल खडसे (३०, रा. विलासनगर) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सागर काकणे (रा. रमाबाई आंबेडकर नगर) व अनिकेत नामक तरुणाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला.
निखिल खडसे हा मित्राशी बोलत असताना तेथे आरोपी आले. त्यांनी निखिलला कॉल करण्यासाठी मोबाइल मागितला. ते मोबाइल घेऊन जाऊ लागल्याने निखिल व त्याचा मित्र सुद्धा सागरच्या मागे गेले. सागर काकणे व अनिकेत हे दोघे निखिल व त्याच्या मित्राला अंधारात घेऊन गेले. तेथे निखिलला पैशाची मागणी केली. त्याच्याकडे पैसे नसल्याने आरोपीने फोन पे जबरदस्तीने उघडायला लावले. परंतु अकाउंटला पैसे नसल्याने आरोपीने निखिलला मारहाण केली. तथा त्याच्या गळ्यातील चेन हिसकून नेली. निखिलच्या मित्राने पोलिसांच्या डायल११२ वर कॉल केला.


 

Labels: , , ,

ऑनलाइन फसवणुकीतील पैसे मिळणार तरी कसे? 'सायबर'चे मनुष्यबळ अपुरे : गुन्हेगार परराज्यांत; तक्रारींचा ओघ

अमरावती : कोरोना काळानंतर देशभरात लोकांकडून ऑनलाइन डिजिटल बँकिंगचा वापर अधिकाधिक केला जात आहे. ऑनलाइन खरेदीवरही नागरिक भर देऊ लागले आहे. यामुळे सायबर क्राइममध्येही वाढ होऊ लागली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष, भूलथापा देत, तर कधी भीती दाखवून परस्पर बैंक खात्यात लाखो ते कोट्यवधी रुपये वळवून फसवणूक केली जात आहे. गुन्हेगार परराज्यांतील असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास सायबर पोलिसांना विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

रोज किती तक्रारी येतात?

शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात दररोज विविध प्रकारच्या सरासरी दोन ते तीन तक्रारी येतात. तक्रारीचे स्वरूप बघून गुन्हे दाखल करून घेतले जातात. फसवणुकीसह सोशल मीडियाचे अकाउंट हॅकिंगच्या तक्रारी येतात.

अलिकडे हरेकजण ऑनलाइन व्यवहाराकडे वळला आहे. साधी भाजी घेणे असो की पेट्रोल टाकणे असो, कार्ड स्वॅप केले जाते. क्यूआर कोड स्कॅन केला जातो. डिजिटल बँकिंगद्वारे व्यवहार सुरक्षित असल्याचे समजून नागरिक त्यावर जास्त भर देत आहेत. ऑनलाइन व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीचा वावदेखील कळत नकळत मिळतो. यामुळे अत्यंत सावधानतेने व सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करण्याची गरज आहे.

१६ कर्मचारी

पोलिस आयुक्तालयातील सायबर ठाण्यात १६ अंमलदार आहेत. मात्र, त्यांनादेखील मर्यादा आहेत.सायबर पोलिस ठाण्यात मनुष्यबळ किती? एक पोलिस निरीक्षक १ एपीआय, एक पीएसआयसायबर ठाण्याकरिता एक पोलिस निरीक्षक आहे. ती ठाणेदारी गजानन तामटे यांच्याकडे आहे.सायबर ठाण्यात एक सहायक पोलिस निरिक्षक व एक पोलीस उपनिरीक्षक आहे.

अडचणी काय?

आरोपी एकच, गुन्हे अधिक: कधी-कधी सायबर गुन्हेगार एकच असतो; मात्र त्याच्यावरगुन्हे वेगवेगळे असतात. सायबर गुन्हेगाराचा माग काढताना त्यामुळे अडचणी उद्‌भवतात.तपासाचे धागेदोरे परराज्यांत: सायबर गुन्ह्यांच्या सर्वच तपासाचे धागेदोरे हे महाराष्ट्राच्या  बाहेर असल्याचे समोर येते. यामुळे या गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी राज्याबाहेर वेगवेगळ्या प्रदेशांत दौरे करावे लागतात.

बंदोबस्ताची जबाबदारी अधिवेशनासारखे मोठे कार्यक्रम असो किंवा मोठ्या राजकीय व्यक्तीचे दौरे असल्यास किंवा त्यांचे कार्यक्रम असल्यास शहराबाहेरच्या वाढीव बंदोबस्ताचाही ताण सायबर पोलिसांना झेलावा लागतो.

 कोर्टाच्या वाऱ्या : अनेकदा ठाणेदार व सहायक पोलिस निरीक्षकाला आरोपपत्र व अनुषंगिक कामासाठी न्यायालयात जावे लागते. कधीकाळी नागपूर उच्च न्यायालयाच्या वाऱ्यादेखील कराव्या लागतात. त्यामुळे तपासाला मर्यादा येतात.

गरज किती कर्मचाऱ्यांची?

दोन लाखांवरील फसवणुकीबाबतच्या तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. मात्र, अन्य सर्व तक्रारी सायबर ठाण्यात नोंदविल्या जातात. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. परिणामी, अधिक मनुष्यबळाची गरज आहे.सायबर ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी बहुतांश तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यात नोंदविल्या जातात. अलीकडे सायबर फसवणुकीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. गुन्हे निखंदूत काढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त

Labels: , , ,

लोकसभेपूर्वी होणार महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने मागविली पात्र अधिकाऱ्यांची माहिती


अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार या महसूल अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात येणार आहेत. हे अधिकारी सध्या कोणत्या पदावर कार्यालयात आणि गट पाच वर्षांत कोठे कोठे काम केले आहे. अधिक माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यात बदल्या होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. त्यानंतर

सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणाऱ्या या दोन्ही निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि नाहीत तहसीलदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. लोकसभेसाठी उपजिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर तालुका तहसीलदार यांना त्यांचे सहायक म्हणून काम करावे लागते अधिकारी जिल्ह्याचा रहिवासी असल्यास स्थानिक राजकीय नेते मंडळींची त्यांची जवळीक असते त्यामुळे निवडणूक कामात पारदर्शकपणा येणार नाही अशी निवडणूक आयोगाला वाटते. त्यामुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.


Labels: , , ,

नाकाबंदीत धारणी पोलिसांनी रोखली ५८ गोवंशाची कत्तल


धारणी/अमरावती : मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात होणारी ५८ गोवंशाची वाहतूक, कत्तल धारणी पोलिसांनी रोखली. मध्य प्रदेश ते अकोट मार्गावर १७ डिसेंबरला झांझरी ठाणाजवळ नाकाबंदी करून ती कारवाई केली.

घटनास्थळाहून शेख असलम शेख हासम (३५), अन्सार खान समशेर खान (२२), कादिमोददीन इक्रामोददीन (३५), मो. सोहेल मो. सुलतान (३५), अरबाज खान अयुब खान (२५) व अ. शरीफ अ. लतिफ (३६,

रा. हिवरखेड, ता. आकोट, जि. अकोला) यांना ताब्यात घेतले. ते ५८ गोवंशांना अमानुषरीत्या एकमेकांना बांधून कत्तलीकरिता घेऊन जातांना मिळून आले. आरोपींकडून ७ लाख किमतीचे ५८ गोवंश व २.५० लाखांच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या, एसडीपीओ अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनात धारणीचे ठाणेदार अशोक जाधव, उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, रिना सदार, अंमलदार विनोद धर्माळे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुडधे, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, राम सोळंके आदीनी केली.

Labels: , , ,

संत्रा उत्पादकांसाठी ठोस धोरण राबवावे अॅड. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी, सरकारवर ताशेरे



अमरावती : विदर्भातील शेतकरी दरवर्षी सुमारे १२ ते १५ लाख मेट्रिक टन संत्र्याचे उत्पन्न घेत असतात. मात्र, या संत्र्याला निर्यात धोरण राबविण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. निर्यातीसाठी असलेल्या विशिष्ट प्रोटोकॉलमध्ये केंद्र सरकारने संत्र्याची नोंद केली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या देशात संत्रा पाठवायचा, याची माहिती मिळाली नाही. परिणामी राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन परदेशात पाठवता येत नाही. राज्यात पाच खासगी संत्रा निर्यात केंद्र आहेत, मात्र एकही सरकारी निर्यात केंद्र नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत केला.

संत्रा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात विदर्भातील असून, लाखो मे. टन संत्रा उत्पादन होते. मात्र, यापैकी अत्यंत कमी प्रमाणात संत्र्याची निर्यात परदेशात केली जाते. केवळ बांगलादेशातच संत्र्याची निर्यात केली जात असून, अन्य देशांमध्ये संत्र्याची मागणी आहे का? किंवा कोणत्या पद्धतीचा संत्रा अन्य देशांमध्ये खाल्ला जातो, याबाबतची कोणतीही माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नाही. ही माहिती प्राप्त होण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अपेडा किंवा केंद्र सरकारच्या आयसीसीआर यांच्या माध्यमातून माहिती दिली जाते. विशिष्ट प्रोटोकॉल नोंद करताना संत्रा या पिकाची नोंद केली गेली नसल्याने ही माहिती या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचे ठाकूर म्हणाल्या. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी अपेडा आणि आयसीसीआर या संस्थांमध्ये संत्रा निर्यातीबाबत सामंजस्य करार झाला. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचली नाही. शेतकऱ्यांना निर्यातक्षम संत्रा उत्पादन करण्यासाठी सरकारने निर्यात केंद्र उभारावे, अशी मागणी अॅड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात केली.


Labels: , , ,

Monday, December 11, 2023

AMRAVATI CITY NEWS | भारत-जर्मनी संयुक्त विद्यमाने नागपुर येथे आतंराष्ट्रीय आर्ट चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे श्री आर्ट कला वर्ग करणार भारताचे प्रतिनिधीत्व

आर्ट बुक दे प्लॅटफार्म यांच्या आयोजित जर्मनी व भारतातील चित्रकाराचे नागपूर येथील दर्डा आर्ट गॅलरी लोकमत चौक येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे माझी खासदार अनंत गुढे सर व वीरशैव समाजातील श्री कैलास गिरलोरकर व नागपूर शहरातील श्री दिलीप कोचे  सर, वीरशैव समाजातील भुषण श्री प्रवीण चाकोते सर ,सौ.तृप्ती काळे,आर्ट बुक दे प्लॅटफार्म फाऊन्डर सौ.अनुराधा निंबाळकर, महाराष्ट्रतील एक नंबरचे कलावर्गाचे संचालक प्रा सारंग नागठाणे यांच्या हस्ते झाले  विशेष म्हणजे अमरावतीच्या वैभवाला कलेची जाेड देणारे श्री आर्ट कला वर्गातील १७विद्यार्थाचे ८० चित्रांची येथे निवड झाली आहे श्री आर्ट कला वर्ग हे आज कला-रसिकांचा मानबिंदू ठरले आहे. त्यामध्ये सो.अलका सिंघई,सौ.अस्मिता सिंगणारे,सौ.पुजा डहाके,सौ.जोस्ना हंसोरीया ,सौ.अंकिता किनेकर, कु.मुक्ता वाघ,कु.मेघा धवन,कु.क्षितिजा बारोटकर,कु.रिया धमाके,कु.रिध्दी चौधरी,कु.ज्ञानेश्वरी चोपडे,कु,अक्षरा मारोडकर ,प्रा.सारंग नागठाणे, श्री सागर शिरसुध्दे ,चि.जय ठाकरे,चि.स्वरूप बोरकर,चि.उत्कर्ष वानखडे,चि. इशान काथवटे या कलाकारांच्या चित्राचे प्रदर्शन भरविले आहे यांच्या सोबत सहा जर्मनी येथील चित्रकारांच्या चित्रांचे सुध्दा या प्रदर्शनात समावेश आहे त्यामध्ये जर्मनी चे प्रसिद्ध चित्रकार Artist omi Riesterer sir, Artist Barbara jager , Artist Nicole Blaffert, Artist Agueda Rubio Munoz (Spain), Artist Karina keddi,या जर्मनी कलाकारांचा समावेश आहे श्री आर्ट कलावर्गातुन माेठ्यांप्रमाणात अनेक कलाकार आज राष्ट्रीय, आतंराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा लाैकीक साकार करीत आहे ते श्री आर्ट कला वर्ग मुळेच. संचालक प्रा. सारंग नागठाणे यांनी जाेपासलेली कलेची आराधाना आज फलीत हाेत असून येथील कलावंत विद्यार्थी कला क्षेत्रात भारताचे प्रतिधित्व करण्यास सक्षम झाले आहेत. ही उपलब्धी समस्त अमरावतीकरांना गाैरान्वीत करणारी आहे असे माझी खासदार श्री अनंत गुढे सर यांनी म्हटले आहे 
जर्मनी येथील आर्टबुक प्लॅटाॅर्म यांच्या संयुक्त विद्यामाने दि.९ ते ११  डिसेंबर २०२३ दरम्यान दर्डा आर्ट गॅलरी,* *लाेकमत चाैक नागपुर येथे आतंराष्ट्रीय कला प्रदर्शनीचे आयाेजन करण्यात आले आहे. तसेच यापुर्वी दुबई, काठमांडू (नेपाळ) दिल्ली, मुंबई, नागपुर, काेलकाेता, वडाेदरा, राजस्थान, काेटा, उज्जैन, अकाेला येथील आर्ट एक्झ्रीबिशन मध्ये श्री आर्ट कला वर्ग च्या ४० कलावंतांच्या कलाकृतींची भुरड कला-रसिकांना पडली आहे.कला उपासक, समर्पित ध्येयवेडा प्रा. सारंग नागठाने यांनी अमरावतीच्या कला क्षेत्राला दिलेली भरारी आज साता समुद्रा पलिकडे गेली असून याची दखल जर्मनी येथील डाॅ. मनाेज निंबाळकर व सो.अनुराधा निंबाळकर यांनी घेत नागपुर येथे इंरटनॅशनल आर्ट एक्झीबिशन चे आयाेजन करण्यात केले आहे पाहता क्षणीच माेहित होणाऱ्या श्री आर्ट कला वर्गच्या कलाकृती या प्रदर्शनीमध्ये* *कला-रसिकांना भुरळ पाडतात असा विश्वास कला क्षेत्रातून व्यक्त करण्यात होत आहे श्री आर्ट कला वर्गाला अमरावती चे आयुक्त श्री सौरभ कटीयार सर  ,व अमरावती चे पोलिस कमिशनर श्री नवीनचंद्र रेड्डी सर ,सौ.अंजली देशमुख मॅडम, श्री क्षिजीत मिटकरी, देवानंद ठोसरे, यांनी कलावर्गाचे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व आपण सर्वांनी या कला प्रदर्शनाला भेट द्यावी ही विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे आणि येणार्या नवीन वर्षामध्ये अमरावतीमध्ये सुध्या यांचे प्रदर्शन होणार आहे
................


Saturday, December 9, 2023

AMRAVATI CITY NEWS | मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे आदेशानूसार शिवमहापुराण नियोजन बाबत अधिकारी करनार आज पाहणी.


अमरावतीआयोजक आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री ,ऊपमुख्यमंत्री ,पालकमंत्री यांना दिलेल्या निमंत्रण व निवेदनावरुन वरील प्रमाणे जील्हा प्रशासनाला आदेश प्राप्त झाले आहे. आयोजित शिवमहापुरान निमित्याने जी कलश यात्रा चे नियोजन आहे.त्या मार्गाचे व जिल्हा स्टेडियमची पाहणी व कलश यात्रामार्ग व पुढे शिवमहापुराण नियोजीत स्थळ जागेची पाहणी. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारि, माननीय पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, बांधकाम विभाग प्रमुख, वन विभाग प्रमुख व वरील व्यवस्था संबंधित विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केली आहे.सर्व अधिकारी उद्या दि. 09/12/2023  रोजी दुपारी 04-0 0वाजता जिल्हाधिकारी अमरावती पुढें वरील प्रमाणे  वरील कार्यक्रमाची आखणी व नियोजन पाहणी करणार  आहेत. असे आयोजक आमदार रवि राणा यांचे खाजगी सचिव उमेश ढोणे यांनी सांगीतले. वरील विषया संबधित समिती पदाधिकारी यांनी उपस्थीत राहायचे आहे. त्यांनी वरील नियोजन बाबत कागदपत्रे जवळ ठेऊन अधिकारि वर्गाला माहिती द्यायची आहे.

Pan-Aadhaar Link ची मोठी अपडेट! घर खरेदी करणे होणार कठीण? मोजावे लागतील अधिक पैसे

Pan Aadhaar Link Update :
आधार कार्ड आणि प‌ॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रातील एक आहे. जून महिन्यात पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली होती.

परंतु, जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्हालाही घर खरेदी करायचे असेल तर नवीन आयकर नियमांनुसार तुम्हाला मोठा प्रमाणात कर भरावा लागेल

मालमत्ता खरेदी करायला गेल्यास कर हा भरावा लागतो. ते टीडीएसच्या स्वरुपात कर आकारला जातो. पण जर अद्याप पॅन-आधार लिंक (Aadhar Link) केले नसेल तर घर (Home) खरेदी करणे कठीण होऊ शकते.

पॅन-आधार लिंक नसेल तर...

जर तुमचे पॅन- आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला अधिकचा TDS भरावा लागणार आहे. तुम्ही ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची (Price) मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर १ टक्का टीडीएस भरावा लागेल. यामध्ये खरेदीदाराला केंद्र सरकारला १ टक्के आणि विक्रेत्याला ९९ टक्के TDS भरावा लागतो. पण पॅन- आधार लिंक नसेल तर खरेदीदाराला १ टक्के TDS ऐवजी २० टक्के TDS भरावा लागणार आहे. पॅन- आधार लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून आयकर विभागाने नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे.

कारण काय?

आयकर कायद्याच्या कलम 139 AA च्या तरतुदीनुसार, प्राप्तीकर विवरणपत्रात आधार लिंक करणे अनिवार्य आहे. परंतु, अशी अनेक प्रकरणे देखील समोर आहेत जिथे पॅन-आधार लिंक नाही. अशातच अनेक घर खरेदी करणाऱ्यांना आयकर नोटीसा बजावल्या आहेत. आयकर विभागाने अशा अनेक घर खरेदीदारांना 20% टीडीएसच्या नोटिसा पाठवल्या आहेत. पॅन लिंक नसल्यामुळे, त्यांच्याकडून 20% TDS भरण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. जोपर्यंत पॅन लिंक होत नाही, तोपर्यंत 20% TDS भरावा लागेल.

पॅन-आधार लिंक कसे कराल?

पॅन-आधार लिंक करण्यासाठी, आयकराच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा.

साइट पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला क्विक लिंक्सचा पर्याय मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल. ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल.

ओटीपी टाकल्यानंतर तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल.

तुमची आधार आणि पॅन माहिती वैध आहे की नाही हे पाहण्यासाठी आयकर विभाग तुमचे तपशीलही चेक करेल.






Congress Hallabol Morcha Amravati City News: शीत सत्र पर कांग्रेस का हल्लाबोल मोर्चा 11 को, 10,000 से अधिक कार्यकर्ता होंगे शामिल


अमरावती. किसानों को नुकसान भरपाई, बढ़ती महंगाई, बेरोजगारी, कर्मचारियों को पुरानी पेंशन सरकारी कार्यालयों में रिक्त पद, राज्य के आंगनवाड़ी सेविका, मददनीस की समस्या आदि सभी महत्वपूर्ण मुद्दों पर सरकार गंभीर नहीं है. जनता को हो रही समस्या सरकार तक पहुंचाने के लिए 11 दिसंबर को कांग्रेस नागपुर अधिवेशन पर मोर्चा निकालेगी जिसमें 10 हजार से अधिक कार्यकर्ता व पदाधिकारी मौजूद रहेंगे. शुक्रवार को मोर्चे के नियोजन के लिए जिलाध्यक्ष बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप की उपस्थिति बैठक ली गई.

बारिश से फसलों का हुआ भारी नुकसान
इस वर्ष खरीफ सिजन में शुरुआत में हुई अतिवृष्टि व उसके बाद बारिश की अनियमितता के चलते फसलों पर येलो मोजेक का आक्रमण, गुलाबी बोंडइल्ली का प्रादुर्भाव, जंगली जनावरों से नुकसान, लोडशेडिंग से कपास, सोयाबीन, धान, तुअर आदि फसले पूरी तरह बर्बाद हो गई है. रबी सिजन के धान, गेहूं व चना फसलों सहित संतरा, मोसंबी, आम, पपई, केला, गन्ने की फसल का बड़े पैमाने पर नुकसान हुआ है. 

किसानों को नहीं मिला बीमा लाभ

केंद्र व राज्य सरकार की नियति में भ्रांति के कारण खरीफ मौसम की क्षतिग्रस्त फसलों के लिए सूखा घोषित नहीं किया गया. साथ ही सरकारी स्तर से कोई आर्थिक सहायता या फसल बीमा भी नहीं दिया गया. चूंकि यह सरकार किसान विरोधी है, इसलिए उनसे किसी तरह की मदद की उम्मीद नहीं है. साथ ही बढ़ती महंगाई और बेरोजगारी के कारण आम लोगों का जीना मुश्किल हो गया है, इसलिए प्रांतीय अध्यक्ष नाना पटोले के निर्देश पर इस दुष्ट, बदमाश और चालबाज सरकार के खिलाफ आवाज उठाने के लिए नागपुर अधिवेशन पर हल्लाबोल मोर्चो का आयोजन किया जा रहा है. 

बैठक में जिला समन्वयक किशोर गजभिये, मोहम्मद बदरू जमा, किरण कुमरे, संजय बोडके, महेश गणगणे, बबलू देशमुख, पूर्व विधायक वीरेंद्र जगताप, सुधाकर भारसाकडे, हरि मोहोड, कांचनमाला गावंडे, प्रदीप देशमुख, प्रवीण मनोहर, रामेश्वर अभ्यंकर, मुकद्दर खां पठाण, बालासाहेब हिंगणीकर, दयाराम काले, श्रीकांत गावंडे, संजय वानखडे मार्डिकर, गिरीश कराले, प्रदीप देशमुख, सुनील गावंडे, रामेश्वर अभ्यंकर, दिलीप कालपांडे, साहेबराव भदे, मुकुंदराव देशमुख, सतीश पारधी, समाधान दहातोंडे, सुरेश आडे, मयूर देशमुख, वैभव मलवार, श्रीनिवास सूर्यवंशी, अमोल होले, गणेश आरेकर, मनोज गेडाम, अमोल चिमोटे, अमोल बोरेकर, नंदकिशोर यादव उपस्थित थे. 

नियोजन के लिए विधानसभा निहाय निरीक्षक घोषित

11 दिसंबर के हल्लाबाल आंदोलन के नियोजन के लिए प्रदेश कांग्रेस कमेटी की ओर से आठ विधानसभा निहाय निरीक्षक घोषित किए गए. जिसमें अमरावती के लिए अशोक बोबडे, बडनेरा अविनाश देशमुख, धामणगांव राहुल ठाकरे, दर्यापूर बदरू झामा, तिवसा किरण कुमरे, मेलघाट अब्दुल जब्बार, अचलपुर संजय बोडखे, मोर्शी महेश गनगणे का समावेश है.

AMRAVATI CITY NEWS | व्यापाऱ्यांच्या कापूस कट्टीला बाजार समितीमध्ये लगाम


अमरावती | येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना क्विंटलमागे अर्धा किलोची कपात (कट्टी) व्यापाऱ्यांद्वारे केली जायची. मात्र सभापती, उपसभापती, अडते व खरेदीदार यांच्यात बैठक होऊन, ही कट्टी शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ५० रुपये वाचले आहे.

साधारणपणे फेडरेशन बंद झाल्यापासून कापूस बाजार समित्यांमध्ये विक्री होऊ लागला व तेव्हापासून व्यापाऱ्यांद्वारा क्विंटलमागे ५०० ग्रॅम कट्टी आकारल्या जायची व यासाठी विविध कारणे देण्यात येत असे. याशिवाय कापूस खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांना थेट पेमेंट होत असताना काही अडत्यांद्वारे क्विंटलमागे १५ रुपयांची अडत आकारणी व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांकडून क्विंटलमागे ५० रुपये नियमबाह्यरीत्या घेतल्या जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे सभापती हरीश मोरे यांनी गुरुवारी संबंधितांची बैठक बोलावली. यामध्ये कट्टी बंद करण्याचा शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. 

यावेळी उपसभापती भैयासाहेब निर्मळ, संचालक राजेश पाटील, प्रमोद इंगोले, खरेदीदार राजेश पमनानी, इब्राहीम मन्सुरी, अनिल पनपालिया, शंकर आहुजा यांच्यासह सचिव दीपक विजयकर, पवन देशमुख आदी उपस्थित होते. 

...तर अडते, दलालावर कारवाई

या बैठकीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांजवळून अडत व दलाल घेण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांजवळून अशा प्रकारे अडत किंवा दलाली घेतल्यास व याबाबत शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाल्यास कृषी उत्पन्न खरेदी विक्री (प्रचालन व सुविधा) अधिनियम १९६३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सभापती हरीश मोरे यांनी सांगितले.

Firing On Car Amravati City News: कार पर गोलीबारी, 3 अरेस्ट, 2 कार और बाइक जब्त, LCB ने की कार्रवाई

अमरावती. गुरुवार की रात 8 बजे अमरावती से अपने घर अंजनगांव जा रहे परिवार की कार पर पीछे से आए कार पर सवार लोगों ने 3 फायर किए. एक युवती के कान की नीचे गोली लगने से घायल हुई थी व उसका परिजन जख्मी हो गए थे. घटना दर्यापुर मार्ग पर हुई थी. कुछ ही घंटों बाद पुलिस ने कारंजा से आरोपी मलकापुर निवासी महेश जालमसिंग हरदे, श्रद्धा हरेल, अजय चंद्रकांत पवार को गिरफ्तार किया. जबकि अभी भी आकाश चव्हाण, पुरूषोत्तम राठोड़, धनंजय दिधोरकर फरार बताए जा रहे हैं.


गाडगेनगर थाने में आयी थी युवती

सूत्रों के अनुसार अंजनगांवसुर्जी निवासी युवती अपने परिवार के साथ गाडगेनगर थाने में शिकायत की जांच के लिए आई थी. यहां से काम होने के बाद जब वह घर जाने के लिए अंजनगांवसुर्जी के लिए वाहन से निकले थे. तभी आरोपी महेश हरदे समेत अन्य आरोपियों ने 2 कार से युवती के कार का पीछा किया जिससे युवती के परिजन घबरा गए. उन्होंने इसकी जानकारी पहले डायल 112 पर पुलिस को दी. बताया जाता है कि कार में 6 लोग सवार थे वलगांव और खोलापुर पुलिस द्वारा युवती के कार को सुरक्षा मिली. इसके बाद युवती के कार ने खोलापुर थाना क्षेत्र की सीमा तय करने के बाद दर्यापुर में फिर से महेश हरदे व उसके साथियों ने कार का पीछा किया और दर्यापुर के मंगल कार्यालय के पास कार पर गोलीबारी की जिसमें युवती के कान के नीचे गोली लगने से वह गंभीर जख्मी हो गई. जबकि परिजन गजानन हुरपले भी जख्मी हो गए. हमले के बाद आरोपी दोनों कार व मोटरसाइकिल कारंजा की ओर फरार हो गए. 

दर्यापुर पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर घायलों को ग्रामीण अस्पताल में भर्ती किया गया. जहां से प्राथमिक उपचार के बाद निजी अस्पताल में भर्ती किया गया. घटना के कुछ ही घंटों बाद ग्रामीण अपराध शाखा पुलिस ने सीसीटीवी और अन्य जांच के बाद आरोपी महेश हरदे, श्रद्धा हरेल, अजय चंद्रकांत पवार को गिरफ्तार किया है. जबकि अभी भी आरोपी आकाश चव्हाण, पुरूषोत्तम राठोड, धनंजय दिधोरकर फरार बताए जा रहे हैं. उक्त कार्रवाई पुलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पुलिस अधीक्षक विक्रम साली, उपविभागीय पुलिस अधिकारी गुरुनाथ नायडू के मार्गदर्शन में ग्रामीण अपराध शाखा के पुलिस निरीक्षक किरण वानखडे, पुलिस निरीक्षक संतोष टाले, सचिन पवार, नितिन चुलपार, संजय शिंदे, सागर हटवार सहित ग्रामीण अपराध शाखा के सभी पुलिस अमलदार ने की.
कार पर किए थे तीन फायर

जब युवती व उसके परिजन कार से अंजनगांव की ओर जा रहे थे तब उसका पीछा करते हुए दो कार व एक मोटरसाइकिल आई. जिसमें से आरोपी ने बंदूक से तीन फायर किए जिसमें एक गोली युवती के कान के नीचे व दूसरी गजानन हुरपले को लगी तथा तीसरी गोली अन्य लगने की संभावना पुलिस ने जताई है. युवती के सिर में अटकी थी गोली आरोपियों द्वारा चलाई गई गोली यह युवती के सिर पर में फंस गई थी. डॉक्टरों ने गोली निकालकर उसे निजी अस्पताल में भेजा था. 

एक-दूसरे के खिलाफ की थी शिकायत
युवती और आरोपी महेश हरदे यह एक-दूसरे को पिछले तीन चार माह से जानते थे. महेश की कुछ दिनों पूर्व युवती से इंस्टाग्राम पर पहचान हुई. महेश यह बैंगलोर में प्रॉपर्टी ब्रोकर का काम करता था तथा युवती अमरावती में शिक्षा ले रही थी. दोस्ती बढ़ने से हरीश ने अमरावती में कठोरा नाका परिसर में किराये से घर भी लिया था. 

युवती ने शादी से किया इंकार
हरीश कुछ दिन पहले युवती के घर अंजनगांव गया था तब उसने युवती के माता-पिता से दोनों की शादी होने की बात कही थी. लेकिन युवती ने इस बात से साफ इंकार किया था. इसके बाद युवती के माता-पिता ने उसे घर से बेइज्जत करके भेज दिया था. जिसके बाद महेश ने युवती व उसके परिजन के खिलाफ गाडगेनगर थाने में शिकायत दर्ज की थी. वहीं युवती ने भी बंदूक से उड़ाने की धमकी युवती को दी थी. युवती ने अंजनगांवसुर्जी थाने में 1 दिसंबर को शिकायत दी थी. इसी शिकायत के मद्देनजर वह गुरुवार की सुबह परिवार के साथ अमरावती आई हुई थी.

विवाह को लेकर संदेह
एक ओर आरोपी महेश यह युवती को अपनी पत्नी कहता है, लेकिन युवती इससे साफ इंकार कर रही है. इन दोनों की शादी हुई अथवा नहीं तथा मामला क्या है, इस ओर पुलिस जांच में जुट गई है.

Wet Famine Amravati City News: जिले में गीला अकाल घोषित करें, विधायक राणा ने मुख्यमंत्री शिंदे से की मांग

अमरावती. जिले में नवंबर माह में चार दिन और दिसंबर के शुरुआत में बेमौसम बारिश होने से किसानों का भारी नुकसान हुआ है. जल्द जिले में गीला अकाल घोषित करने की मांग विधायक राणा ने मुख्यमंत्री शिंदे को सौंपे पत्र में की गई.

अमरावती जिले से संबंधित अन्य भी कई महत्वपूर्ण मांग रखी जिसके तहत सिंभोरा बांध से अमरावती शहर तक नई पाइप लाइन डालने हेतु 1 हजार करोड रुपए मंजूर करने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल की समस्याओं को हल करने व नये डिपो का निर्माण करते हुए रापनि कर्मियों की मांगें मंजूर करने, कोली महादेव समाज के जातिय प्रमाणपत्र की समस्या हल करने की मांग की.

चिखलदरा में स्काय वॉक शुरू करें
उन्होंने चिखलदरा में स्काय वॉक शुरू करने, जनवरी में सरकारी दवाखाने की इमारत हेतु निधि मंजूर करने सरकारी मेडिकल कॉलेज में अधिकारियों की नियुक्ति करने के साथ ही पीजी कोर्स व अन्य मांगे मंजूर करने, जिले में सरकारी अधिकारियों के रिक्त पद त्वरित भरने, हनुमान गढी को तीर्थक्षेत्र का दर्जा देने, स्वास्थ्य विभाग के महिला व पुरुष स्वास्थ्य सेवक व मलेरिया, हाथीरोग, प्रयोगशाला एवं विशेषज्ञ कर्मचारियों की मांगे पूर्ण करने, तीर्थस्थल विकास प्रारुप के तहत ऋणमोचन, सामदा, काशीपुर व कौंडेश्वर सहित अन्य तीर्थस्थलों का विकास करने, गाडगे बाबा के पुतले का निर्माण करने हेतु निधि मंजूर करने तथा आंगनवाड़ी सेविकाओं की मांगों को मंजूर करने हेतु त्वरित निर्णय लेने का निवेदन किया गया. इस समय विधायक राणा के स्वीय सहायक शेखर बिसने व उमेश ढोणे भी उपस्थित थे.

Road Accident | बेटी को स्कूल छोड़कर वापस जा रहे पिता की दुर्घटना में मौत

अमरावती. अपनी बेटी को स्कूल में छोड़कर घर वापस जा रहे पिता की मोटरसाइकिल को ट्रक ने टक्कर मार दी. ट्रक के पहिए के नीचे आने से उसकी जगह पर ही मौत हो गई. घटना अंजनगांव अकोट मार्ग के रत्नाबाई राठी हाईस्कूल के सामने शुक्रवार की सुबह हुई.

पुलिस सूत्रों के मुताबिक पिपलखुटा में रहने वाले शरद धांडे (45) अपनी बेटी को आदर्श प्राथमिक शाला में छोड़कर दुपहिया से वापिस लौट रहे थे. तभी रत्नाबाई राठी हाईस्कूल के सामने वाली सड़क पर ट्रक ने शरद की दुपहिया टक्कर मार दी. ट्रक के पहिए की चपेट में आने उसकी घटनास्थल पर मौत हो गई. दर्यापुर पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम हेतु भिजवाया गया.

साथ ही ट्रक को भी जब्त किया गया. उल्लेखनीय है कि अकोट रोड पर शिवाजी शिक्षा संस्था द्वारा संचालित आदर्श हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रत्नाबाई राठी हाईस्कूल व आदर्श प्राथमिक शाला नामक तीन शैक्षणिक संस्थान है. रोजाना सुबह 11 बजे सत्र के छूटने और दोपहर के सत्र के शुरू होने के समय यहां पर विद्यार्थियों व उनके अभिभावकों की भीड़ रहती है.

Labels:

Friday, December 8, 2023

BHATKULI | भूमी अभिलेख कार्यालय भातकुली येथे जनतेची लूटमार शासकीय पावती शुल्क भरण्याची व्यवस्था बाहेरील व्यक्तींना

अमरावतीउपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भातकुली येथे बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जनतेची दिशाभूल करून त्यांची लुटमार सुरू आहे.कार्यालयात जनता नक्कल, काढण्याकरिता येतात.त्या नकलेचा अर्ज आपल्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या झेरॉक्स सेंटर वर हा 30/50 रू.मिळतात.जनतेने तो अर्ज भरल्या नंतर त्यांना तो अर्ज घेऊन कार्यालयात शुल्क भरण्याच्या विभागात जमा करण्याकरिता जावे लागते.परतू वस्तुस्थिती अशी आहे की शुल्क भरण्याचे आणि अर्ज जमा करण्याचे कक्ष कार्यालयात नाही आहे ते कार्यालयाच्या मुख्य द्वाराच्या समोर खाजगी व्यक्ती हे काम सांभाळतो असे कार्यालयातील कर्मचारी वर्गा कडून सांगण्यात येते की आपण बाहेर जाऊन अर्ज जमा करा आणि त्याला पैसे देऊन द्या.काही नकला काढण्याकरिता 150 रू.जनते कडून घेण्यात येतात परतू त्याबाबत शुल्क पावती मिळत नाही, त्याठिकाणी कर्मचारी यांना विचारपूस केली असता शुल्क भरण्याचे कक्ष हे बाहेर आहे त्यांना पैसे देऊन द्या ते तुम्हाला आणून देतील. असे सांगण्यात येते शुल्क भरण्याची पावती च उल्लेख केला असता आपण पावती देत नाही अस कर्मचारी आणि सबंधित बाहेरील व्यक्तीने सागितले म्हणून ही बाब अतिशय निंदनीय असून उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय भातकुली येथे जनतेची दिशाभूल करून त्यांची मोठ्या प्रमाणात लुटमार केली जाते.प्रत्येक कार्यालयात अर्ज जमा करण्याचे आणि शुल्क पावती भरण्याचे कक्ष स्वतंत्र असते.परतू भूमी अभिलेख कार्यालय भातकुली हे असे एकमेव कार्यालय आहे की ज्या ठिकाणी अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी खाजगी व्यक्ती कडे जावे लागते.विशेष बाब म्हणजे भूमी अभिलेख कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या पाठीमागे अतिशय जवळच असून त्यावर जिल्हाधिकारी यांचे देखील लक्ष नाही, या कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर गोर गरीब शेतकरी जनतेची दिशाभूल करून त्यांची लुटमार केली जाते ते तात्काळ थांबवण्यात यावी व नियमानुसार शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात यावी.तसेच या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेन्याची मागणी नगरसेवक सतीश आठवले यांनी केली आहे.

अर्ज,शुल्क जमा करण्याचे कक्ष आपल्या कार्यालयात सुरू करून नियमानुसार शुल्क घेण्यात यावे.आणि रीतसर शुल्क भरण्याची पावती सबंधित व्यक्तींना देण्यात यावे.तसेच बाहेरील व्यक्तींना अर्ज जमा करून शुल्क भरण्याकरिता ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सांगितले त्या कर्मचारी,अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, सदर निवेदनावर तात्काळ अंबलबजावणी करण्यात यावी, अन्यथा कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.
श्री.सतीश शंकरराव आठवले
नगरसेवक भाजपा भातकुली

AMRAVATI BREAKING | अमरावती जिले में निमोनिया का अलर्ट


अमरावती - पडोसी देश चीन में कोविड के बाद निमोनिया ने चिंता वाला वातावरण पैदा कर दिया है. इसी पार्श्वभूमि पर स्वास्थ्य महकमे ने अलर्ट जारी करते हुए किसी भी तरह की स्थिति से निपटने हेतु स्वास्थ्य विभाग को तैयार रहने के लिए कहा है. यद्यपी देश में अब तक इस तरह की बीमारी का कोई भी
चीन में फैला है निमोनिया का संक्रमण

बता दें कि चीन में इस समय सर्दी, खांसी व निमोनिया के मरीजों की संख्या में अच्छा खासा इजाफा हो रहा है. विशेष तौर पर छोटे बच्चे इसकी चपेट में बडे पैमाने पर आ रहे हैं

जिले में अलर्ट

चीन के हालात को देखते हुए राज्य में स्वास्थ्य महकमे ने सतर्कता के निर्देश जारी किए हैं. जिसके तहत ऑक्सीजन प्लांट व विशेष बेड की व्यवस्था की जा रही है.

अस्पताल तैयार

सरकार व्दारा स्वास्थ्य विभाग को सतर्क रहते हुए विशेष सतर्कतता बरतने हेतु कहा गया है. जिसके चलते साथ ही सभी सरकारी अस्पतालों में बेड तैयार रखने के साथ ही अतिरिक्त वार्ड भी तैयार रखे गए हैं.
घबराएं नहीं, सतर्क रहें
पांच विशेषज्ञों के मुताबिक यद्यपी चीन में फैल रहा निमोनिया का संक्रमण अपने आप में चिंताजनक है. लेकिन फिलहाल देश में इससे संक्रमित कोई मरीज नहीं है अतः फिलहाल इसे घबराने की कोई जरुरत नहीं है, बल्कि सभी लोगों ने अपने स्वास्थ्य को लेकर सतर्क रहना चाहिए. साथ ही किसी भी तरह की सर्दी, खांसी व बुखार की समस्या होने पर बिना समय गंवाए इलाज करवाना चाहिए.
मरीज नहीं पाया गया है. लेकिन इसके बावजूद सभी लोगों ने अपनी रोगप्रतिकारक क्षमता को बढाने पर ध्यान देना चाहिए.


स्वास्थ्य विभाग से अलर्ट मिलने के चलते जिले में स्वास्थ्य सेवाओं को चुस्त दुरुस्त कर लिया गया है. फिलहाल निमोनिया के संक्रमण के लक्षण किसी भी मरीज में नहीं पाए गए हैं. अत: घबराने की जरुरत नहीं है. बल्कि सभी लोगों ने नियमित व्यायाम करने के साथ ही पौष्टिक आहार लेना चाहिए.
- डॉ. दिलीप सौंदले, जिला शल्य चिकित्सक, जिला सामान्य अस्पताल अमरावती

AMRAVATI POLICE | शादी ब्याह में डीजे बजाने पर होगी कार्रवाई

अमरावती - शादी ब्याह जैसे आयोजन में सबसे पहले बैंजो व बैंड पथक की ही याद आती है. परंतु अब अदालत के आदेशानुसार अब इन वाद्ययों को केवल रात १० बजे तक बजाने की अनुमति रहेगी और समय का पालन न करने पर संबंधितों के खिलाफ कार्रवाई करने की चेतावनी पुलिस महकमे व्दारा दी गई है.
साथ ही डीजे बजाने की अनुमति किसी को भी नहीं दी जाती है और डीजे का प्रयोग करना पूरी तरह से प्रतिबंधित किया गया है. इसके बावजूद भी यदि किसी व्यक्ति व्दारा डीजे का प्रयोग किया जाता है तो संबंधित व्यक्ति के खिलाफ पुलिस व्दारा अपराधिक मामला दर्ज किया जा सकता है.


अन्यथा दर्ज होता है अपराध,हो सकती है कार्रवाई 

शादी ब्याह सहित किसी भी तरह के कार्यक्रम में डीजे बजाए जाने पर पुलिस व्दारा फौजदारी स्वरुप का मामला दर्ज किया जाता है.

बिना अनुमति डीजे का प्रयोग करने वाले लोगों के खिलाफ अपराधिक मामला दर्ज करने के साथ ही पुलिस व्दारा दंडात्मक कार्रवाई भी की जाती है. जिसके तहत डीजे मशीन को भी जब्त किया जा सकता है.

डीजे के लिए बिल्कुल अनुमति नहीं किसी भी तरह के वैवाहिक समारोह, जुलूस व रैली तथा गणेशोत्सव व दुर्गोत्सव के दौरान डीजे के प्रयोग हेतु अनुमति नहीं दी जाती. साथ ही पुलिस की विशेष शाखा भी ऐसे आवेदनों को स्वीकार नहीं करती.

NEW DELHI | केंद्र सरकार ने 100 से अधिक वेबसाइट पर लगाया ताला, पार्ट टाइम जॉब के नाम पर करते थे धोखाधड़ी

Part Time Job Fraud: कोरोना काल के बाद लोगों ने वर्क फ्रॉम होम और पार्ट टाइम जॉब को कुछ ज्यादा ही सर्च करना शुरू कर दिया था. इस ट्रेंड पर ठगों की नजर भी पड़ी और उन्होंने घर बैठे पार्ट टाइम जॉब का लालच देकर पिछले कुछ समय से लोगों को ठगना शुरू कर दिया था. इस तरह के साइबर क्राइम की खबरें पूरे देश से आ रही थीं. ऐसी फर्जी कंपनियां आपको काम के बदले अच्छे पैसे का लालच देकर फंसा लेती थी. इनके झांसे में आकर पिछले कुछ समय में कई लोगों के बैंक अकाउंट खाली हो गए. अब इन फर्जी वेबसाइट पर सरकार ने सख्त एक्शन लिया है. केंद्रीय गृह मंत्रालय ने धोखाधड़ी में लिप्त 100 से ज्यादा ऐसी वेबसाइट को बैन कर दिया है. 


देश के बाहर से चलाई जा रही थीं ये वेबसाइट 

जानकारी के अनुसार, इन वेबसाइट को देश के बाहर से चलाया जा रहा था. इनके जरिए अवैध निवेश भी कराए जा रहे थे. ये चैट मैसेंजर और डिजिटल विज्ञापनों के जरिए लोगों को जाल में फांसती थीं. नेशनल साइबर क्राइम थ्रेट एनालिसिस यूनिट (NCTAU) के इंडियन साइबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटर (I4C) ने पिछले हफ्ते इन वेबसाइट की पहचान की थी. सेंटर ने इन्हें बंद करने की सिफारिश भेजी थी जानकारी के अनुसार, ये वेबसाइट यूजर्स को गलत तरीके से जॉब और निवेश का ऑफर देकर ठगी का शिकार बना रही थीं. सूचना प्रौद्योगिकी अधिनियम, 2000 के तहत इन वेबसाइट को इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय ने ब्लॉक किया.


क्रिप्टो करेंसी, एटीएम और फिनटेक कंपनियों से निकाल लेते थे पैसा 


रिपोर्ट में बताया गया कि विदेश में बैठे लोग इन वेबसाइट से लोगों को फंसाने के लिए डिजिटल विज्ञापन, चैट मैसेंजर्स और किराए पर लिए गए अकाउंट की मदद ले रहे थे. धोखाधड़ी से आई रकम को ये लोग क्रिप्टो करेंसी, विदेशों में एटीएम निकासी और अंतराष्ट्रीय फिनटेक कंपनियों के जरिए निकाल लेते थे. ऐसी गतिविधियों से निपटने के लिए ही गृह मंत्रालय ने I4C का गठन किया था.


नवंबर में 22 अवैध सट्टा एप और वेबसाइट पर लगा था प्रतिबंध 


इससे पहले नवंबर में 22 अवैध सट्टा एप और वेबसाइट पर प्रतिबन्ध लगाया गया था इनमें महादेव बुक भी शामिल था, जिसके चलते देश की राजनीति में खलबली मच गई थी और छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल तक पर सवाल उठे थे. इसके बाद ईडी (Enforcement Directorate) ने कई जगह छापेमारी भी की थी. 

VASTU SHASTRA | बाथरूम बनवाते समय वास्तु के इन नियमों का जरूर रखें ध्यान तभी घर में आएंगी खुशियां

वास्तु शास्त्र में आज हम चर्चा करेंगे बाथरूम के रंग के बारे वा में। वैसे तो आज कल के मॉडर्न टाइम में लोग बाथरूम और टॉयलेट दोनों अटैच करके बनवाते हैं, हर कमरे के साथ एक अलग अटैच बाथरूम और टॉयलेट । लेकिन वास्तु शास्त्र के अनुसार बाथरूम और टॉयलेट को एक साथ अटैच करके नहीं बनवाना चाहिए और खासकर कि कमरे के अंदर तो बिलकुल भी नहीं। अगर रंगों की बात करें तो बाथरूम या टॉयलेट की दीवारों पर सफेद, गुलाबी, हल्का पीला या हल्का आसमानी रंग बेहतर ऑप्शन है।
वहीं अगर बाथरूम की टाइल्स की बात करें तो हमेशा लाइट कलर का उपयोग करें, गहरे रंग की टाइल्स न लगाएं। टाइल्स का रंग सफेद, आसमानी या ब्लू होना चाहिए। ये रंग बाथरूम को बिलकुल फ्रेश लुक देते हैं। वहीं काले और लाल जैसे गहरे रंगों से बचें। यहां तक कि वास्तु के हिसाब से बाथ रूम में रखी बाल्टी के रंग का भी ध्यान रखना चाहिए। बाथरूम में नीले रंग की बाल्टी रखें। वास्तु के अनुसार यह शुभ भाग्य का वाहक है। इससे घर में खुशियां आती हैं।
वास्तु शास्त्र के मुताबिक, सीढ़ियों के नीचे कभी भी पूजाघर, रसोई या बाथरूम का निर्माण नहीं करवाना चाहिए। दक्षिण-पूर्व दिशा में शौचालय का निर्माण शुभ नहीं है। इस दिशा में शौचालय होने से धन की हानि संभव है। व्यापार और विकास में बाधा उत्पन्न होगा।

Most Powerful Women: फोर्ब्‍स ने जारी की सबसे ताकतवर महिलाओं की लिस्‍ट, वित्त मंत्री निर्मला सीतारमण समेत 4 भारतीय शामिल

फोर्ब्स की 100 सबसे पावरफुल महिलाओं की लिस्ट में चार भारत वंशी महिलाओं ने भी जगह बनाई है। इस लिस्ट में केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण 32वें स्थान पर हैं।

लिस्ट में तीन अन्य भारतीय महिलाएं HCL कॉर्पोरेशन की CEO रोशनी नाडर मल्होत्रा (रैंक 60), स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया की चेयरपर्सन सोमा मंडल (रैंक 70), और बायोकॉन की फाउंडर किरण मजूमदार-शॉ (रैंक 76) भी शामिल हैं।

ये लगातार 5वीं बार है जब निर्मला सीतारमण ने इस लिस्ट में जगह बनाई है। वे पिछले साल इस लिस्ट में 36वें स्थान पर रही थीं। यानी इस बार वो 4 पायदान ऊपर हैं। वहीं 2021 में उनको 37वां स्थान मिला था।

फोर्ब्स की पावरफुल महिलाओं की सालाना लिस्ट में में यूरोपीय आयोग की प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन टॉप स्पॉट पर हैं। उनके बाद यूरोपीय सेंट्रल बैंक की बॉस क्रिस्टीन लेगार्ड दूसरे स्थान पर और अमेरिकी उपराष्ट्रपति कमल हैरिस तीसरे स्थान पर हैं।

हर साल जारी होती है लिस्ट
अमेरिकी बिजनेस मैगजीन हर साल दुनिया की 100 ताकतवर महिलाओं की लिस्ट जारी करती है। फोर्ब्स के अनुसार, यह चार प्रमुख मैट्रिक्स के आधार पर रैंकिंग निर्धारित करता है: पैसा, मीडिया, प्रभाव और प्रभाव के क्षेत्र।

पॉलिटिकल लीडर्स के लिए पत्रिका ने GDP और पॉपुलेशन को मानक के रूप में लिया है वहीं कॉर्पोरेट लीडर्स के लिए राजस्व, मूल्यांकन और एंप्लॉयीज की संख्या को लिया है।


NEW DELHI | तीन साल में देश में ३५ हजार छात्रों ने की खुदकुशी


दि. ७ नई दिल्ली- २०१९ से २०२१ की कालावधि में देशभर में ३५ हजार से अधिक विद्यार्थियों ने खुदकुशी की रहने की जानकारी केंद्र सरकार ने मंगलवार को लोकसभा में दी.सामाजिक भेदभाव से त्रस्त होकर अनुसूचित जाति- जनजाति के कितने विद्यार्थियों ने आत्महत्या की, इस प्रश्न पर केंद्रीय सामाजिक न्याय विभाग के राज्यमंत्री अबय्या नारायण स्वामी ने लोकसभा में नेशनल क्राईम रिकॉर्ड ब्यूरो की आंकडेवारी के आधार पर यह जानकारी दी. लेकिन सामाजिक भेदभाव के कारण अनुसूचित जाति-जनजाति के कितने छात्रों ने आत्महत्या की, इस बाबत जानकारी उपलब्ध न रहने की बात उन्होंने कही. उन्होंने कहा कि देश में २०१९ में १०३३५, वर्ष २०२० में १२५२६ और वर्ष २०२१ १३०८९ विद्यार्थियों ने आत्महत्या की. सामाजिक भेदभाव समाप्त करने के लिए केंद्रीय सामाजिक न्याय विभाग ने समुपदेशन केंद्र तथा अनुसूचित जाति-जनजाति के विद्यार्थियों के कल्याण के लिए विशेष उपाय योजना की है.